राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस
विभागाचे नाव कृषी विभाग सारांश सन 2007-08 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियानाचा आढावा घेऊन 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सदर अभियानाअंतर्गत भात, गहू, कडधान्य, व भरडधान्य पिकांचा…
Read Moreनमो शेतकारी महासंघमान निधी योजना
तपशील या योजनेअंतर्गत रु. वार्षिक 6000/- रुपये तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातील या योजनेबाबत सरकारी ठराव क्र. किसान-2023/सी. आर. 42/11 दिनांकित 15/06/2023 जारी करण्यात आला आहे. पीएम किसान योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी ‘नमो शेतकारी…
Read Moreएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
योजनेबद्दल विभागाचे नाव कृषी विभाग सारांश सन २००५-०६ साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे…
Read Moreडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
विभागाचे नाव कृषी विभाग सारांश जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य…
Read Moreगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
सारांश राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बूडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश,…
Read More